संसद हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाच्या टोकावर होते, माजी सीआयए अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

माजी सीआयए अधिकारी जॉन किरियाको यांनी मोठा खुलासा केला. 2002 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या अगदी जवळ होते. संसद हल्ला आणि ऑपरेशन पराक्रममुळे ही स्थिती निर्माण झाली. या तीव्र भारत-पाकिस्तान…

अधिक वाचा
अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष: तालिबानने केला विजयाचा दावा; अफगाण म्हणतात, ‘आम्ही आहोत साम्राज्यांचे दफनस्थान!’

नेहमीच युद्धाच्या छायेत जगणारी अफगाण जनता पाकिस्तानला ‘हरवून’ आनंदोत्सव साजरा करत आहे. काबुल, खोस्त, नंगरहार, जलालाबाद आणि पंजशीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत. जमातीचे मौलाना पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेत आहेत. ते…

अधिक वाचा